१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन ८: स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग २ मधील "स्थिर जीवनाची सुरुवात" हा पाठ शेती, पशुपालन, कारागीर, आणि नवाश्मयुग यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि स्थिर जीवनाच्या विकासाचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मानवी समाजाच्या स्थिरतेची जाणीव करून दते.

स्थिर जीवनाची सुरुवात हा स्वाध्याय तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता:

स्थिर जीवनाची सुरुवात इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्थिर जीवनाची सुरुवात प्रश्न उत्तर
स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय उत्तरे
Sthir jivanachi suruvat paachavi swadhyay prashn uttare
Sthir jivanachi suruvat prashn uttare
5th parisar abhyas swadhyay prashn uttare

प्रश्न १: रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा

अ) शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राइल आणि येथे मिळाले आहेत. (इराण, इराक, दुबई)
इराक.
आ) नवाश्मयुगाच्या सुरुवातीला घरे बांधली जात होती. (मातीची, विटांची, कुडाची)
कुडाची.

प्रश्न २: थोडक्यात उत्तरे लिहा

अ) एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या?
  1. रानातील जनावरांना पकडून ताब्यात घेणे.
  2. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे.
  3. त्यांच्यापासून दूध-दुभते मिळवणे आणि कष्टाची कामे करून घेणे.
आ) समूहातील स्त्री-पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले?

शेतीमुळे मानवाला स्थिरता मिळाली. स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. त्यामुळे, समूहातील काही स्त्री-पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन, अंगाच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी वेळ मिळू लागला. अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली. यातूनच समूहातील स्त्री-पुरुषांतून कारागीर तयार झाले.

प्रश्न ४: पाळीव प्राण्यांची उपयुक्तता

कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा.

पाळीव प्राण्यांची उपयुक्तता पुढीलप्रमाणे :

  1. गाय : गाय आपल्याला दूध देते. दुधापासून दही, ताक, तूप, खवा इत्यादी पदार्थ तयार होतात. तिच्या शेणापासून खत तयार होते.
  2. बैल : शेतीच्या कामासाठी, गाडी ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होतो. त्याच्या शेणापासून खत, गोबरगॅस मिळतो.
  3. कुत्रा : आपले व आपल्या घराचे संरक्षण होते.
  4. मांजर : घरातील व परिसरातील उंदीर नष्ट करण्यासाठी उपयोग होतो.
  5. मेंढी : मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण देतात. मांसाहारी लोकांना अन्न मिळते.

प्रश्न ५: पोलीस दलातील प्राण्यांचा उपयोग

आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो? कसा?

आजच्या काळात पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो. कुत्रा गुन्हेगारांचा शोध घेतो. बॉम्बसारख्या विघातक अस्त्रांचा शोध घेण्यासाठी खास प्रशिक्षण दिलेल्या कुत्र्यांचा उपयोग केला जातो.

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ चा पाठ: स्थिर जीवनाची सुरुवात यामध्ये शेती, पशुपालन, कारागीर, आणि नवाश्मयुग यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि स्थिर जीवनाच्या विकासाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मानवी समाजाच्या स्थिरतेची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

स्थिर जीवनाची सुरुवात हा स्वाध्याय तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता:

स्थिर जीवनाची सुरुवात इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्थिर जीवनाची सुरुवात प्रश्न उत्तर
स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय उत्तरे
Sthir jivanachi suruvat paachavi swadhyay prashn uttare
Sthir jivanachi suruvat prashn uttare
5th parisar abhyas swadhyay prashn uttare

कीवर्ड्स: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास, स्थिर जीवनाची सुरुवात, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 5वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, शेती, पशुपालन, कारागीर, नवाश्मयुग

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर परिसर अभ्यास भाग २ पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग २ या विषयाचा आहे, ज्यामध्ये शेती, पशुपालन, कारागीर, आणि नवाश्मयुग यांचे वर्णन आहे.

२. एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या?

१) रानातील जनावरांना पकडून ताब्यात घेणे, २) त्यांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे, ३) त्यांच्यापासून दूध-दुभते मिळवणे आणि कष्टाची कामे करून घेणे.

३. समूहातील स्त्री-पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले?

शेतीमुळे स्थिरता मिळाल्याने अन्नधान्य साठवता येऊ लागले, यामुळे काही स्त्री-पुरुषांना नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यातून कारागीर तयार झाले.

४. शेतीचे प्रथम पुरावे कोठे मिळाले?

शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राइल आणि इराक येथे मिळाले.

Previous Post Next Post

نموذج الاتصال