इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा सहावा: मुघलांशी संघर्ष स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा सहावा "मुघलांशी संघर्ष" हा पाठ शिवाजी महाराजांचा मुघलांविरुद्धचा संघर्ष, त्यांचा राज्याभिषेक, आग्र्याहून सुटका, आणि दक्षिण मोहीम यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, घटनांचा कालानुक्रम, आणि ऐतिहासिक विश्लेषण यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.
मुघलांशी संघर्ष - प्रश्न १: कालानुक्रमे लिहा
प्रश्न १: खालील घटना कालानुक्रमे लिहा
२) लाल महालावर छापा
३) आग्र्याहून सुटका
४) राज्याभिषेक
५) पुरंदरचा तह
६) शायिस्ताखानाची स्वारी
२) लाल महालावर छापा
५) पुरंदरचा तह
३) आग्र्याहून सुटका
४) राज्याभिषेक
१) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम
मुघलांशी संघर्ष - प्रश्न २: शोधा म्हणजे सापडेल
प्रश्न २: शोधा म्हणजे सापडेल
मुघलांशी संघर्ष - प्रश्न ३: तुमच्या शब्दांत लिहा
प्रश्न ३: तुमच्या शब्दांत लिहा
२) बादशहाने तेथे त्यांना नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी योजना आखली आणि ते आग्र्याहून शिताफीने निसटले.
३) आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले. पुढे त्यांनाही सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्यात आले.
२) गोवळकोंड्याला त्यांनी कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला.
३) पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूरू, होसकोटे, तसेच सध्याचा तमिळनाडू मधील जिंजी वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर भाग जिंकून घेतला.
४) या मोहिमेदरम्यान फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही.
२) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मोल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आले.
३) राज्याभिषेकावेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान होते ते आले होते.
४) सोन्याची व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली ज्यावर राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली होती.
५) पौरोहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागाभट्ट यांना बोलावण्यात आले होते.
मुघलांशी संघर्ष - प्रश्न ४: कारणे लिहा
प्रश्न ४: कारणे लिहा
२) त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली.
३) मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली, परंतु त्याला वीरमरण आले.
४) परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवरायांनी जयसिंगासोबत पुरंदरचा तह केला.
२) पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते.
३) हे किल्ले व भूप्रदेश मुघलांकडून परत मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा सहावा: मुघलांशी संघर्ष स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा सहावा: मुघलांशी संघर्ष यामध्ये शिवाजी महाराजांचा मुघलांविरुद्धचा संघर्ष, त्यांचा राज्याभिषेक, आग्र्याहून सुटका, आणि दक्षिण मोहीम यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, घटनांचा कालानुक्रम, आणि ऐतिहासिक विश्लेषण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, मुघलांशी संघर्ष, धडा सहावा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, मुघलांशी संघर्ष प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Shivaji Maharaj, Mughal conflict, Maratha history
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: